महाराष्ट्र शासन । GOVERNMENT OF MAHARASHTRA
ता. राजापूर जि. रत्नागिरी
आज दिनांक
26/02/2026
गावातील १८ वर्षांवरील सर्व मतदार सदस्य.
ही सर्वोच्च संस्था आहे.
ग्रामपंचायतीच्या योजना, खर्च, निर्णय यांना मंजुरी देते.
ग्रामसभेने निवडलेली संस्था.
यामध्ये निवडून आलेले सदस्य (Panch) असतात.
प्रत्येक सदस्य एका प्रभागाचे प्रतिनिधित्व करतो.
ग्रामपंचायतीचा कार्यकाळ — ५ वर्षे.
अनुक्रमणिका